Savarkar Bharat Ratna Demand
esakal
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केली आहे. सावकरांना हा सन्मान दिल्यास या पुरस्काराची प्रतिष्ठा वाढेल, असेही ते म्हणाले. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी याबाबत विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध चर्चाही सुरु झाल्या आहेत.