

Mohan Bhagwat
ESakal
मुंबई : ‘हिंदू-मुस्लिम एकतेबद्दल वारंवार बाेलले जाते; मात्र हे पूर्णत: चुकीचे आहे. कारण आम्ही हिंदू आणि मुस्लिम यांना वेगळे मानतच नाही. संपूर्ण समाज संघटित आणि गुणवान हाेईल तेव्हाच खऱ्या अर्थाने देशात परिवर्तन हाेईल,’ अशी भूमिका राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. माेहन भागवत यांनी आज येथे मांडली.