Raigad : 6 महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, २८ वर्षीय तरुणानं संपवलं जीवन; पती आणि सासरच्यांकडून त्रास, व्हिडीओत केले आरोप

रायगडमधील २८ वर्षीय तरुण व्यापाऱ्यानं पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून रेल्वेसमोर उडी मारत आत्महत्या केलीय. या घटनेमुळं खळबळ उडाली असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Raigad Youth Ends Life Alleging Harassment by Wife and In Laws

Raigad Youth Ends Life Alleging Harassment by Wife and In Laws

Esakal

Updated on

रायगडमधील श्रीवर्धन इथल्या २८ वर्षीय तरुण व्यापाऱ्यानं रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. अवघ्या सहा महिन्यांपूर्वीच तरुणाचा प्रेमविवाह झाला होता. नरेश सखाराम चौधरी असं त्याचं नाव आहे. संसारातल्या मानसिक त्रासाला कंटाळून त्यानं टोकाचं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com