कागदपत्रे द्या किंवा जागा खाली करा...; एसआरएने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना अंतिम नोटीस बजावली, किती दिवसांची?

Dharavi redevelopment project: एसआरएने धारावी पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना १५ दिवसांची अंतिम नोटीस बजावली आहे. कागदपत्रे सादर न केल्यास रहिवाशांना पुनर्वसन लाभांपासून वंचित राहावे लागेल.
Dharavi redevelopment project

Dharavi redevelopment project

Esakal

Updated on

मुंबई : मुंबईचा महत्त्वाकांक्षी धारावी पुनर्विकास प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (SRA) आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अद्याप सादर न केलेल्या रहिवाशांना 'अंतिम इशारा' दिला आहे. १६ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या या अधिकृत सूचनेनुसार, झोपडपट्टीवासीयांना आपली वैधता सिद्ध करण्यासाठी केवळ १५ दिवस शिल्लक आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com