

Dharavi redevelopment project
Esakal
मुंबई : मुंबईचा महत्त्वाकांक्षी धारावी पुनर्विकास प्रकल्प आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (SRA) आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे अद्याप सादर न केलेल्या रहिवाशांना 'अंतिम इशारा' दिला आहे. १६ मार्च २०२६ रोजी जारी केलेल्या या अधिकृत सूचनेनुसार, झोपडपट्टीवासीयांना आपली वैधता सिद्ध करण्यासाठी केवळ १५ दिवस शिल्लक आहेत.