Palghar News: ११ गावांना सुरक्षाकवच! किनाऱ्यावरील बंधाऱ्यांसाठी जिल्ह्याला ७० कोटी

Sea Beach: पालघरमधील समुद्रकिनारपट्टी लगतच्या गावांत समुद्रातील उधाणाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान होते. त्यामुळे राज्य शासनाने ११ गावांमध्ये धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी निधी मंजूर केला आहे.
Sea Beach

Sea Beach

ESakal

Updated on

निखिल मेस्त्री

पालघर : जिल्ह्यातील समुद्रकिनारपट्टी लगतच्या गावांमधील शेकडो घरांचे समुद्रातील उधाणाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान होते. काही ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारे नाहीत, तर अस्तित्वात असलेल्या बंधाऱ्यांची दुरवस्थेमुळे राज्य शासनाने पालघर, वसई आणि डहाणू तालुक्यांमधील ११ गावांमध्ये धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी ७० कोटींचा निधी मंजूर झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com