Palghar News: पाणी उशिरा आणलं म्हणून शिक्षकांकडून मारहाण; घाबरलेली लेकरं जंगलात पळाली अन्..., पालघर ZP शाळेतील घटना

Palghar School Students Flee Into Forest: पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकांनी मारहाण केल्यानंतर मुले जंगलात पळून गेल्याची घटना घडली आहे.
Palghar School Students Flee Into Forest

Palghar School Students Flee Into Forest

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एका सरकारी प्राथमिक शाळेत पाणी आणण्यास उशीर केल्याबद्दल विद्यार्थ्यांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर काही मुले भीतीने शाळा सोडून जवळच्या जंगलात पळून गेली. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ही घटना या आठवड्याच्या सुरुवातीला जव्हारच्या जांभूळ मठ परिसरातील जिल्हा परिषद शाळेत घडली. त्यानंतर शिक्षण विभागाने चौकशी सुरू केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com