Thane News: एसटी कर्मचाऱ्यांनी जपली माणुसकी! पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिले 1 दिवसाचे वेतन

Kalyan ST Employees: अतिवृष्टी तसेच महापूरामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. यामुळे एसटीच्या कल्याण आगारातील चालक-वाहक कर्मचाऱ्यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदत केली आहे.
ST Employees Helps Farmers

ST Employees Helps Farmers

ESakal

Updated on

डोंबिवली : बीड आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी- महापूरामुळे बळीराजा फार मोठ्या आस्मानी संकटात सापडला असून एसटीच्या कल्याण आगारातील 50 चालक-वाहक कर्मचारी पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. या एसटी कर्मचाऱ्यांनी शेतकरी बांधवांप्रती माणुसकी जपत आपला एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊ केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com