Thane Water Scarcity: ऐन गणेशोत्सवात ठाण्यात पाणी संकट, पाणी पुरवठ्यात २५ ते ३० टक्के घट

Water Shortage: मुंबई महापालिकेच्या पाणी उपसा केंद्रातील गेटमुळे नदी पात्रातील पाणी पातळी खाली गेली आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे.
Thane Water Scarcity
Thane Water Scarcitysakal
Updated on

ठाणे : मुंबई महापालिकेच्या पाणी उपसा केंद्रातील गेटमुळे नदी पात्रातील पाणी पातळी खाली गेली आहे. त्यामुळे पालिकेला पुरेशा पाण्याचा उपसा करणे शक्य होत नसल्याने ऐन गणेशोत्सवात पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. यापूर्वी पिसे पाणी उपसा केंद्राजवळील नदीपात्रामध्ये गाळ, कचरा यामुळे शहरातील पाणी पुरवठ्यात ३० टक्के कपात झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com