Mumbai News: धारावीचा पुनर्विकास मुंबईसाठी डबल धोक्याचा, वाहतूक कोंडी अन् पुराचा फटका बसण्याची भीती

Dharavi Redevlopment: पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबण्याच्या समस्या निर्माण होते. अशातच धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे आणखी फटका बसणार असल्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.
Dharavi Redevlopment

Dharavi Redevlopment

ESakal

Updated on

मुंबई : अनेक दशकांपासून पावसाळ्यात मुंबईत पाणी तुंबण्याच्या समस्या कायम आहे. आता धारावी पुनर्विकास प्रकल्पामुळे खारजमिनींवर (सॉल्ट पॅन लँड) भराव टाकावा लागणार असल्याने मुलुंड, भांडुप, कांजूरमार्ग, विक्रोळी परिसर पाण्याखाली जाण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com