tribal students hunger strike Maharashtra
esakal
मुंबई : गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन मुलींच्या मृत्यूनंतर राज्यभरात उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर उच्च न्यायालयाने शनिवारी चिंता व्यक्त (Gadchiroli ashram school snakebite deaths) केली. त्यांची काळजी घेण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले. तसेच आणखी कोणत्याही तरुणाचा बळी जाऊ नये, असेही सरकारला बजावले.