

मुंबईत आज उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून निर्धार शिबीर घेण्यात आले आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आहे. यात त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच महानगरपालिकेच्या निवडणुका घेण्यास महायुती सरकारला सांगितले आहे. मात्र यावेळी त्यांनी एक सत्ताधाऱ्यांकडून शब्द मागितला आहे.