Mumbai Morcha: मतदारयादी घोटाळा की मोठा राजकीय कट? ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ नावाने बनावट अर्ज दाखल, Uddhav Thackeray म्हणाले...

Mumbai MVA Satyacha Morcha: उद्धव ठाकरेंच्या नावाचा खोटा अर्ज दाखल करण्यात आला आहे. मतदारयादीतील गैरप्रकाराचा फटका उघड झाला आहे. उद्धव ठाकरेंनी ही माहिती मोर्चात दिली आहे.
Mumbai Satyacha Morcha Uddhav Thackeray Speech

Mumbai Satyacha Morcha Uddhav Thackeray Speech

ESakal

Updated on

महाराष्ट्रातील विरोधी पक्षांनी १ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईत "सत्याचा मोर्चा" नावाचा एक मोठा संयुक्त निषेध पुकारला आहे. निवडणूक आयोगाच्या "गलिच्छ आणि सदोष" कार्यपद्धतींवर प्रकाश टाकण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. विशेषतः, मतदार यादीतून अंदाजे १ कोटी बनावट किंवा डुप्लिकेट नावे काढून टाकण्याची मागणी ते करत आहेत. यावेळी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला आहे. त्यांनी विरोधकांवर मोठा घणाघात केला. तर एक त्यांच्या नावाचा आलेला अर्ज दाखवला. यानंतर आता राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com