Ulhasnagar: नागरिकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष, अखेर पूल कोसळला, ५०० घरांचा संपर्क तुटला; प्रशासनावर ग्रामस्थांचा संताप

Mumbai Rain Update: उल्हासनगर परिसरातील पूल कोसळल्यानंतर ५०० पेक्षा अधिक घरांचा येण्या-जाण्याचा एकमेव मार्ग बंद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण आहे.
ulhasnagar bridge collapse
ulhasnagar bridge collapseESakal
Updated on

उल्हासनगर : "हा पूल कधीही कोसळेल!" असा इशारा नागरिक उल्हासनगर महापालिकेला वर्षानुवर्षे देत होते, आणि शनिवारी रात्री मुसळधार पावसात तोच इशारा भयंकर सत्यात उतरला. उल्हासनगर कॅम्प नंबर ५ येथील गणेशनगर परिसरातील नाल्यावर असलेला पूल पूर्णतः कोसळला. या दुर्घटनेची थरारक दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली असून, या पुलावरून जाणाऱ्या एका महिलेचा आणि लहान मुलाचा जीव थोडक्यात वाचला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com