

Raju Shetti Uddhav Thackeray meeting mumbai
esakal
Farmers march to Varsha bungalow Mumbai : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना राज्य शासनाने तुटपुंजी मदत जाहीर करून निराशा केल्यामुळे अस्वस्थ असलेल्या बागायतदारांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी येत्या १५ मे रोजी धडक देण्याचा निर्धार केला आहे.