Mumbai News: मुंबईकरांचे हाल! हजारो कोटी खर्चूनही रस्त्यांची दुर्दशा, महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह

Municipal Corporation: मुंबईतील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांचे हाल होत असून महापालिकेच्या हजारो कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
Bad Condition of mumbai road
Bad Condition of mumbai roadESakal
Updated on

मुंबई : मुंबईतील रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे हजारो कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या कामकाजावर राज्य सरकारने चौकशी समिती नेमावी, अशी ठाम मागणी "वॉचडॉग फाऊंडेशन"ने केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com