Mumbai News: मोठी बातमी! वसई विरार शहरात 'हे' चार दिवस पाणीटंचाई; जाणून घ्या तारीख

Water Supply: वसई-विरारकरांना ऐन पावसाळ्यात पाण्याच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. पुढील काही दिवस शहरात कमी दाबाने तसेच अनियमित होणार असल्याने नागरिकांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे.
water supply issue
water supply issuesakal
Updated on

वसई : पावसाळा सुरु झाल्यावर जलशुद्धीकरण केंद्रावर तांत्रिक बिघाड होत असतात आणि त्याचा थेट परिणाम हा रहिवाशांवर होत असतो. यंदाही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून वीज खंडित होत असल्याने जलशुद्धीकरण केंद्रातुन पुरवठा केले जाणारे पिण्याचे पाणी पुढील ४ दिवस शहराला कमी दाबाने तसेच अनियमित होणार असल्याने नागरिकांना जलसंकटाचा सामना करावा लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com