Thane Water Supply : पाण्याची चिंता मिटली! ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारे धरण निम्म्याहून भरले

Barvi Dam Level : ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणात देखील चांगला पाणीसाठी झाला असून, जून महिन्यातच हे धरण निम्म्याहून भरले आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्याची चिंता मिटली आहे.
Barvi Dam Level increases
Water Crisis Resolved Thaneesakal
Updated on

मोहिनी जाधव

बदलापूर : यावर्षी पावसाने ऐन उन्हाळ्यातच हजेरी लावली. मे महिन्याच्या पूर्वर्धात मान्सूनने जोरदार हजेरी लावली. तर उत्तरार्धातही पाऊस चांगलाच कोसळला. परिणामी ठाणे जिल्ह्यात मे महिन्यातच विक्रमी पावसाची नोंद झाली. उल्हास नदीतील वाढलेल्या पाणी प्रवाहामुळे बदलापूर शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com