Thane News: ठाण्याची पाणीटंचाई संपणार! पाणीपुरवठ्यासाठी मोठे सरकारचे पाऊल; जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांनी दिले महत्त्वाचे निर्देश

Thane water shortage: महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काळू धरण प्रकल्पाचा आढावा घेतला. भूसंपादन, पुनर्वसन आणि ग्रामस्थांच्या समस्या सोडवून काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
Thane water shortage

Thane water shortage

ESakal

Updated on

ठाणे : महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्याच्या भविष्यातील पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काळू धरण प्रकल्पाला नवीन गती मिळणार आहे. मंत्रालयात झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले की, हा प्रकल्प ठाणे जिल्ह्यासाठी जीवनरेखा ठरेल. त्यांनी अधिकाऱ्यांना सर्व प्रलंबित प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले जेणेकरून काम कोणत्याही व्यत्ययाशिवाय पुढे जाऊ शकेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com