झोपडपट्टी भागातील पाणी समस्या संपणार! १४ किलोमीटरची पाइपलाइन टाकणार; नवा जलप्रकल्प काय? जाणून घ्या...

Navi Mumbai News: नवी मुंबईतील दिघा ते शिरवणे दरम्यानच्या झोपडपट्टी भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महानगरपालिकेने एक मोठे पाऊल उचलले आहे. आता मोरबे धरणातून थेट नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित केला जाईल.
Water Scheme in  slum area

Water Scheme in slum area

ESakal

Updated on

नवी मुंबई : दिघा ते शिरवणे दरम्यानच्या झोपडपट्टी भागातील दीर्घकाळच्या पाणीपुरवठ्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेने एक मोठा प्रकल्प सुरू केला आहे. यामध्ये मोरबे धरणातून थेट आणि नियमित पाणीपुरवठा केला जाईल. या उपक्रमाचा उद्देश, गेल्या सहा वर्षांपासून रहिवाशांना भेडसावणाऱ्या अनियमित पाणीपुरवठा आणि कमी दाबासारख्या सततच्या समस्यांचे निराकरण करणे हा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com