Mumbai Water: उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट! सातही धरणांतील साठ्यात घसरण; 'या' दिवसापासून पाणीकपात जारी

Mumbai Water Supply: मुंबईतील सातही धरणांमधील पाणीसाठ्यात घसरण होत चालली आहे. यामुळे उन्हाळ्यापूर्वीच मुंबईकरांवर पाणीसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे.
Mumbai Water Supply

Mumbai Water Supply

ESakal

Updated on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केली असून, आजच्या (ता. २) आकडेवारीनुसार एकूण उपयुक्त साठा केवळ ३८.८६ टक्के शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत (३५.०६ टक्के) साठा किंचित जास्त असला तरी, उन्हाळ्याचे दोन मुख्य महिने शिल्लक असल्याने पालिकेसमोर पाणी नियोजनाचे आव्हान उभे राहिले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com