Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' भागात १४ तास पाणीपुरवठा बंद; कधी आणि कुठे? जाणून घ्या

Water Supply: पावसाळ्यात मुंबईकरांना पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागणार आहे. मुंबईतील वांद्रे भागात १४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Mumbai Water Cut
Mumbai Water CutESakal
Updated on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुंबईत देखील पावसाच्या धारा कोसळत आहेत. त्यामुळे मुंबई जलाशयांत वाढ होत आहे. मात्र अशातच मुंबईकरांना पाणी टंचाईचा त्रास सहन करावा लागणार आहे. मुंबईतील वांद्रे भागात १४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com