Water supply: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! अनेक भागातील पाणीपुरवठा बंद राहणार, जाणून घ्या कधी आणि कुठे?

KDMC Water Supply: पाईपलाईन दुरुस्ती, देखभाल आणि जलशुद्धीकरण केंद्रातील आवश्यक कामांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ठाण्यातील अनेक भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
Water Supply
Water Supplyesakal
Updated on

डोंबिवली: ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात आणि बारवी गुरूत्व वाहिनीवर देखभाल दुरुस्तीचे काम गुरुवारी मध्यरात्रीपासून केले जाणार आहे. त्यामुळे गुरुवारी (ता. ६) रात्री १२ ते शुक्रवारी (ता. ७) रात्री १२ वाजेपर्यंत २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com