

Air Travel Passengers Declined
ESakal
मुंबई : पश्चिम आशियातील युद्धामुळे अनेक विमानांचे उड्डाण रद्द झाले, तसेच प्रवाशांनीही प्रवास करणे टाळले. मुंबई विमानतळाने मार्च महिन्यात ४३.३७ लाख प्रवाशांची ये-जा झाली. मागील वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत त्यात ३.१५ लाख प्रवाशांची घट झाल्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आकडेवारीतून पुढे आले.