युद्धामुळे विमान प्रवाशांमध्ये घट, अनेक उड्डाणं रद्द; मार्चमध्ये ३.१५ लाख प्रवासी कमी

Air Travel Passengers Declined: पश्चिम आशियातील युद्धामुळे मुंबई विमानतळावरून मार्च महिन्यात आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या ९.६ टक्क्यांनी घसरली असल्याची माहिती समोर आली आहे.
Air Travel Passengers Declined

Air Travel Passengers Declined

ESakal

Updated on

मुंबई : पश्चिम आशियातील युद्धामुळे अनेक विमानांचे उड्डाण रद्द झाले, तसेच प्रवाशांनीही प्रवास करणे टाळले. मुंबई विमानतळाने मार्च महिन्यात ४३.३७ लाख प्रवाशांची ये-जा झाली. मागील वर्षीच्या मार्च महिन्याच्या तुलनेत त्यात ३.१५ लाख प्रवाशांची घट झाल्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आकडेवारीतून पुढे आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com