Mumbai Local: वसई-विरारमधील रेल्वे रुळ ४०० मिमी उंचावणार; पावसाळ्यातील जलसंकटावर पश्चिम रेल्वेचा कायमस्वरूपी उपाय

Western Railway: पावसाळ्यातील जलसंकटावर नियंत्रण आणण्यासाठी पश्चिम रेल्वेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये वसई-विरारमधील रेल्वे रुळ ४०० मिमी उंचावण्यात येणार आहेत.
Vasai-Virar Railway track level  raised by 400 mm.

Vasai-Virar Railway track level raised by 400 mm.

ESakal

Updated on

मुंबई : वसई-नालासोपारा-विरार परिसरात दरवर्षी पावसाळ्यात रेल्वे रुळांवर पाणी साचून उपनगरी रेल्वे वाहतूक विस्कळीत होत असल्याच्या समस्येवर पश्चिम रेल्वेने दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतली आहे. या अंतर्गत वसई-विरारदरम्यान विद्यमान रेल्वे रुळांची पातळी सुमारे ४०० मिलिमीटरने उंचावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर जलनिस्सारण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध अभियांत्रिकी कामेही करण्यात येणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com