

Virar Crime
ESakal
मुंबई : विरार येथे धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका पुरुषाने पहिल्या पत्नीपासून वेगळे झाल्यानंतर दुसरे लग्न केले. त्यानंतर दुसऱ्या बायकोला घरी आणल्याचे पाहताच रागाच्या भरात पहिल्या बायकोने तिच्यावर थेट त्रिशुळाने हल्ला केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली आहे.