

Crop Damage in Kinwat Sparks Demand for Immediate Relief
esakal
ईस्लापूर: किनवट तालुक्यातील मुळझरा येथे काल रात्री अचानक आलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येथील शेतकरी नामदेव मौला गडपाळे ' यांच्या शेतातील सुमारे एक एकर क्षेत्रातील ज्वारी पीक व आंबा बागेचे मोठे नुकसान झाले आहे.