Kinwat Crop Damage: वादळी वारा-पावसामुळे शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! किनवट तालुक्यातील ज्वारी पीक व आंबा बागेचे नुकसान, भरपाईची मागणी!

agriculture loss Kinwat farmers relief update: वादळी वारा-पावसाने मुळझरा परिसरातील ज्वारी पीक भुईसपाट, आंबा बागेचेही मोठे नुकसान; हतबल शेतकऱ्यांकडून तात्काळ आर्थिक मदतीची मागणी
Crop Damage in Kinwat Sparks Demand for Immediate Relief

Crop Damage in Kinwat Sparks Demand for Immediate Relief

esakal

Updated on

ईस्लापूर: किनवट तालुक्यातील मुळझरा येथे काल रात्री अचानक आलेल्या वादळी वारा आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. येथील शेतकरी नामदेव मौला गडपाळे ' यांच्या शेतातील सुमारे एक एकर क्षेत्रातील ज्वारी पीक व आंबा बागेचे मोठे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com