Sangli News : केवळ सहा हजार हेक्टरवरच रासायनिक अंशविरहित शेती

सेंद्रिय, नैसर्गिक शेतीसाठी येणारा खर्च जादा आणि मिळणारे उत्पादन आणि उत्पन्नही कमी मिळते. शेतीमध्ये कमी उत्पादन मिळूनही शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी सेंद्रिय, नैसर्गिक शेतीकडे ओढा फारच कमी आहे. सांगली जिल्ह्यात सेंद्रिय व नैसर्गिक शेती केवळ सहा हजार हेक्टरवर केली जाते.
organic farming
organic farmingSakal
Updated on

-विष्णू मोहिते

सांगली : केंद्र सरकार सेंद्रिय, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून विविध योजना राबवित असले तरीही रासायनिक खतांचे उत्पादन आणि वापर कमी होताना दिसत नाही. सांगली जिल्ह्यात सेंद्रिय व नैसर्गिक शेती केवळ सहा हजार हेक्टरवर केली जाते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com