

मिरज : ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे देशाच्या सर्वसमावेशक विकासासाठीचे व्हिजन आहे. ११ वर्षांत देश प्रगतिपथावर आहे. ‘मन की बात’मधून ते देशासमोर व्हिजन मांडतात. ११ वर्षे विकासाची ठरली आहेत,’’ असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.