Kolhapur : सहा वर्षांत काेल्हापूर जिल्ह्यात ५१६६ वाहने स्क्रॅप; रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण गरजेचे, वाहनधारकांचे दुर्लक्ष

5166 Vehicles Scrapped in Kolhapur in 6 Years : माल वाहतूक करणारी अवजड वाहने, तीन चाकी व टुरिस्ट बसगाड्यांची खरेदी झाल्यानंतर वाहनधारकांनी सुरुवातीच्या आठ वर्षांत दर दोन वर्षांनंतर वाहनाची यांत्रिक स्थिती तपासून घेणे आवश्‍यक असते.
Neglected Registration Leads to Scrapping of Vehicles in Kolhapur
Neglected Registration Leads to Scrapping of Vehicles in Kolhapursakal
Updated on

संदीप खांडेकर

कोल्हापूर : सहा वर्षांत जिल्ह्यातील ५ हजार १६६ वाहने स्क्रॅप केल्याची माहिती पुढे आली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्याबाबतचा अहवाल दिल्यानंतर त्याची कार्यवाही केली आहे. दुचाकी व चारचाकी गाड्यांसाठी पंधरा वर्षांची मुदत असून, त्यानंतर वाहनधारकांनी त्या गाड्यांच्या रजिस्ट्रेशनचे नूतनीकरण करून घेणे जरुरीचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची स्थिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com