Garbage Management

Garbage Management

sakal

Kolhapur City Crisis : २८० टन कचरा दररोज, पण प्रक्रिया अपुरीच; झूम प्रकल्पातील कचऱ्याचे डोंगर शहरासाठी धोक्याचे

Garbage Management : उपनगरांत कचरा संकलन वेळेवर न झाल्याने नागरिक मोकळ्या जागेत कचरा टाकतात, त्यामुळे अस्वच्छता आणि आरोग्यधोके वाढत आहेत. झूम प्रकल्प, बायोमायनिंग आणि बायोगॅससारख्या योजना कागदावरच अडकल्या असून प्रत्यक्षात कचऱ्याचे डोंगर कायम आहेत
Published on

कोल्हापूर : शहरात कचरा उठावाचा प्रश्न अजूनही पूर्ण संपलेला नाही. उपनगरांत कचरा संकलन प्रभावीपणे होत नाही. मग, हा कचरा मोकळ्या जागेवर, रस्त्याच्या कडेला टाकला जातो. त्यातून दुर्गंधी, अस्वच्छता असे प्रश्न तयार होतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com