Kolhapur Farmer : ई-पीक नोंद न झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय; समितीची नियुक्ती जाहीर

Government Forms Committee : ई-पीक पाहणी नोंद न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची प्रत्यक्ष फेरचौकशी करून न्याय देण्यासाठी समिती गठित, १५ जानेवारी २०२६ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश; जिल्हाधिकारी दररोज आढावा घेणार
Government Forms Committee

Government Forms Committee

sakal

Updated on

कुडित्रे : मुदतीत ई-पीक पाहणी नोंदणी न झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. खरीप हंगाम २०२५ हा १ ऑगस्ट, २०२५ पासून सुरू झाला होता. त्याअंतर्गत १ ऑगस्ट २०२५ ते ३० सप्टेंबर, २०२५ कालावधीत शेतकरी स्तरावरून तसेच १ ऑक्टोबर, २०२५ पासून सहायक स्तरावरून ई-पीक पाहणी नोंदणी केली होती. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com