Gargoti News: ‘दिव्यांग हे समाजाचे अविभाज्य घटक’; स्वावलंबनासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा निर्धार

Divyang Citizens: दिव्यांग बांधवांच्या स्वावलंबनासाठी सरकार विविध कल्याणकारी योजना राबवत असून, त्यांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.
Divyang Citizens

Divyang Citizens

sakal

Updated on

गारगोटी: ‘दिव्यांग हे समाजाचे अविभाज्य घटक असून, त्यांच्या स्वावलंबनासाठी सरकार कटिबद्ध आहे. प्रत्येक दिव्यांग व्यक्ती सक्षमपणे जगावी, यासाठी अशा उपक्रमांची नित्तांत गरज आहे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com