Kolhapur Politics : निवडणुकीच्या तोंडावर ‘नारळां’चा सुफल संपूर्ण पाऊस! चार वर्षे शांत असलेली विकासकामे अचानक जागी कशी?

Election Rush : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याची चाहूल लागताच जिल्ह्यात अचानक विकासकामांचे नारळ फुटू लागले आहेत. चार-पाच वर्षे ज्या कामांना फाईलपासून जागा बदलायलाही वेळ नव्हता, त्या कामांच्या उद्‌घाटनांची लगबग सध्या सर्वत्र दिसते.
Kolhapur Political Election Rush

Kolhapur Political Election Rush

sakal

Updated on

कोल्हापुर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर होण्याची चाहूल लागताच जिल्ह्यात अचानक विकासकामांचे नारळ फुटू लागले आहेत. चार-पाच वर्षे ज्या कामांना फाईलपासून जागा बदलायलाही वेळ नव्हता, त्या कामांच्या उद्‌घाटनांची लगबग सध्या सर्वत्र दिसते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com