Shaktipeeth Highway : 'गोळ्या घातल्या, तरीही आम्ही शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही'; शेतकऱ्यांचा सरकारला स्पष्ट इशारा

Shaktipeeth Highway : आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘‘प्रत्येक गावाच्या ग्रामसभेचे ठराव घ्या. कोल्हापूर-रत्नागिरी अतिरिक्त आहे, त्यामुळे शक्तिपीठाची गरज नाही. आम्ही विकासाच्या विरोधात नाही; पण शक्तिपीठ शेतकऱ्यांच्या माथी मारू नका."
Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway esakal
Updated on

कोल्हापूर : महायुती सरकारचा हेतू चांगला नाही. हे सरकार शेतकऱ्यांना उद्‌‌ध्वस्त करण्यासाठी सक्रिय झाले आहे. त्यामुळे, राज्यातील शेतकऱ्यांना (Farmers) गोळ्या घातल्या, तरीही आम्ही शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा शक्तिपीठ महामार्गात (Shaktipeeth Highway) शेती जाणाऱ्या शेतकऱ्यांनी दिला. आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com