Ajit Pawar : अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणुका, हसन मुश्रीफ काय म्हणाले

Maharashtra ZP elections news : अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणुका होत असून यावेळी हसन मुश्रीफ यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ शकतात असे वक्तव्य केले.
hasan mushrif on ajit pawar

hasan mushrif on ajit pawar

esakal

Updated on

Hasan Mushrif statement NCP : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका तब्बल १० वर्षांनंतर होत असल्याने मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी आज मोठ्या प्रमाणात मतदान होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात पहिल्यांदाच या निवडणुका होत असून, पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राबल्याच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com