

No Proper Water Accounting, Says Abitkar; Municipal Corporation Faces Heat
sakal
कोल्हापूर: निम्म्याहून अधिक पाण्याचा हिशेबच लागत नसेल तर यंत्रणेचे अपयश आहे. त्यामुळे प्रथम यंत्रणेतील दोष दूर करण्यासाठी योग्य आराखडा तयार करा व नंतर वितरणाचे पहा, असे सांगत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावरून महापालिका यंत्रणेचे कान टोचले.