Gadhinglaj News : निवडणूक झाली, पण तणाव कायम; गडहिंग्लजकरांची एकच हाक – आता ईर्ष्या संपवा!

Post-Election Tension in Gadhinglaj Wards : निकालानंतर दोन दिवस उलटूनही काही प्रभागांत तणाव; नागरिकांत चिंतेचे वातावरण; जय-पराजय खिलाडूवृत्तीने स्वीकारून शहराचा एकोपा जपण्याचे आवाहन, नव्या पिढीनेही राजकीय ईर्ष्या विसरून सुसंस्कृत परंपरा पुढे नेण्याची गरज
Post-Election Tension in Gadhinglaj Wards

Post-Election Tension in Gadhinglaj Wards

sakal

Updated on

गडहिंग्लज : येथील पालिकेची निवडणूक नऊ वर्षांनंतर चुरशीने झाली. निकाल जाहीर होऊन दोन दिवस उलटले तरी काही प्रभागांत अद्याप तणावाचे चित्र आहे. जिल्ह्यात सुसंस्कृत आणि शांततेचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या  शहरात प्रथमच निकालाच्या दोन दिवसांनंतरही अशी संवेदनशील स्थिती अजूनही टिकून आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com