Ichalkaranji Water Crisis : रोजगार देणाऱ्या वस्त्रनगरीला पाणी नाही; राजकीय उदासीनतेची किंमत नागरिक देत आहेत

Two-Decade-Long Ichalkaranji Water Crisis : दोन दशकांपासून रखडलेल्या पाणी योजनांमुळे इचलकरंजीकरांना आजही मुबलक आणि स्वच्छ पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. निवडणूक काळात आश्वासनांचा पाऊस पडतो, पण निवडणूक संपताच पाणी प्रश्न पुन्हा दुर्लक्षित केला जातो
Two-Decade-Long Ichalkaranji Water Crisis

Two-Decade-Long Ichalkaranji Water Crisis

sakal

Updated on

इचलकरंजी : प्रत्येक हाताला रोजगार देणाऱ्या वस्त्रनगरीला मात्र हक्काच्या पाण्यासाठी झगडावे लागत आहे. वीस वर्षांहून अधिक काळ पाण्यासाठी शहरवासीयांचा संघर्ष सुरू आहे. पण अद्याप नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. तुमचे राजकारण बाजूला ठेवा आणि आम्हाला पहिले पाणी द्या, अशी नागरिकांची सातत्याने मागणी होत आहे.
- पंडित कोंडेकर

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com