Almatti Dam Water : कोल्हापूर, सांगलीला सरकारलाच महापुरात ओढायचंय का?, आलमट्टी पाणी पातळी नियंत्रणात सरकार अपयशी

Karnataka Almatti Dam : कर्नाटक सरकारने जल आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले असून, आलमट्टीमधील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यात सरकारला अपयश आले, अशी टीका इंडिया आघाडीच्या बैठकीत करण्यात आली.
mp shahu maharaj
mp shahu maharajesakal
Updated on

Central Water Commission : केंद्रीय जल आयोगाने १५ ऑगस्टपर्यंत आलमट्टी धरणातील पाणी पातळी ५१७ मीटरपर्यंतच ठेवावी, असे निर्देश दिले आहेत. मात्र, जून महिन्यातच आलमट्टीमधील पाणीसाठा ५१७ मीटर होता. आज पाणी पातळी ५१८ मीटरवर पोहोचली असून, सध्या धरणात एकूण क्षमतेच्या ७२ टक्के पाणीसाठा आहे. कर्नाटक सरकारने जल आयोगाच्या नियमांचे उल्लंघन केले असून, आलमट्टीमधील पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यात सरकारला अपयश आले, अशी टीका इंडिया आघाडीच्या बैठकीत करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

Sangli flood risk due to Almatti Dam
Girish Mahajan latest statement on Almatti Dam
Almatti Dam latest water storage update
Almatti Dam latest water storage update
Marathi News Esakal
www.esakal.com