Kolhapur : जलजीवन मिशनच्या ३४८ योजना रखडल्या; दीडशे कोटीची बिले थकीत; उन्हाळ्यात वाडी-वस्त्यांवर पाणीटंचाईची भीती

Jal Jeevan Mission : उन्हाळ्याची चाहूल लागताच जिल्ह्यातील पाणीप्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. जलजीवन मिशनअंतर्गत मंजूर झालेल्या शेकडो योजना निधीअभावी रखडल्याने गावोगावी पाणीटंचाईची भीती निर्माण झाली आहे.
Villagers struggle for water

Villagers struggle for water

sakal

Updated on

कुंडलिक पाटील कोल्हापूर : जिल्ह्यातील ३४८ जलजीवन मिशनच्या पाणी योजना निधीअभावी रखडल्या आहेत. ठेकेदारांची सुमारे दीडशे कोटी रुपयांहून अधिक बिले थकली असल्याने अनेक ठिकाणी कामे ठप्प झाली आहेत. परिणामी, यंदाच्या उन्हाळ्यात वाडी-वस्त्यांवर पाणीटंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com