

Villagers struggle for water
sakal
कुंडलिक पाटील कोल्हापूर : जिल्ह्यातील ३४८ जलजीवन मिशनच्या पाणी योजना निधीअभावी रखडल्या आहेत. ठेकेदारांची सुमारे दीडशे कोटी रुपयांहून अधिक बिले थकली असल्याने अनेक ठिकाणी कामे ठप्प झाली आहेत. परिणामी, यंदाच्या उन्हाळ्यात वाडी-वस्त्यांवर पाणीटंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.