Danoli Village Shutdown Protest : “भरतेशला न्याय मिळालाच पाहिजे”, दानोळी गाव बेमुदत बंद; जिवाभावाचा भरतेश गेला भविष्य सुरक्षितेसाठी गाव एकवटलं

Danoli villagers protest justice : भरतेशला न्याय मिळावा या मागणीसाठी दानोळी गाव बेमुदत बंद ठेवण्यात आला असून ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकवटले आहेत.
kolhapur Danoli Village Shutdown Protest

kolhapur Danoli Village Shutdown Protest

esakal

Updated on

Danoli Bharatesh case latest update : दानोळी (ता. शिरोळ) येथील भाजीपाला व्यावसायिक भरतेश राजगोंडा टोपगोंडा यांच्या निर्घृण हत्येप्रकरणी संपूर्ण गाव संतप्त झाले असून, “भरतेशला न्याय मिळालाच पाहिजे” या एकाच घोषणेनं आज गाव दणाणून गेले. निषेधार्थ गावकऱ्यांनी एकजुटीने रस्त्यावर उतरून मूक मोर्चा, बंद आणि निषेध सभा घेत तीव्र भावना व्यक्त केल्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com