Kolhapur Kalamba Lake : जल अभियांत्रिकीचा आदर्श नमुना; कळंबा तलावात गुरे धुण्यासाठी १८९५ मध्ये राजर्षी शाहूंनी घातली बंदी

Chhatrapati Shahu Maharaj : कोल्हापूरच्या इतिहासात कळंबा तलाव हे केवळ पाण्याचे स्रोत नव्हते, तर ते दूरदृष्टी, शिस्त आणि अभियांत्रिकी कौशल्याचे प्रतीक होते. १७६० पासून सुरू झालेली जलयोजना, १८८३ मधील धरणनिर्मिती आणि १८९५ मध्ये शाहू महाराजांनी घातलेली प्रदूषणविरोधी बंदी
Historic Kalamba Lake

Historic Kalamba Lake

sakal

Updated on

कोल्हापूर :  बाबूराव केशव ठाकूर यांनी १७६० मध्ये कात्यायनी कुंडातील पाणी शहरात आणण्यासाठी तीन लाख रुपये खर्च करून योजना पूर्ण केली. नंगीवली तालमीच्या मागील रिकाम्या जागेत मोठी पाण्याची भक्कम टाकी मेजर वॉल्टर ड्युकेत यांच्या मार्गदर्शनाखाली १८७५ ते १८७७ च्यादरम्यान बांधली. हा परिसर पाण्याचा खजिना म्हणून ओळखला जाऊ लागला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com