

Historic Kalamba Lake
sakal
कोल्हापूर : बाबूराव केशव ठाकूर यांनी १७६० मध्ये कात्यायनी कुंडातील पाणी शहरात आणण्यासाठी तीन लाख रुपये खर्च करून योजना पूर्ण केली. नंगीवली तालमीच्या मागील रिकाम्या जागेत मोठी पाण्याची भक्कम टाकी मेजर वॉल्टर ड्युकेत यांच्या मार्गदर्शनाखाली १८७५ ते १८७७ च्यादरम्यान बांधली. हा परिसर पाण्याचा खजिना म्हणून ओळखला जाऊ लागला.