Kolhapur Wells : ब्रिटिश काळात अकरा हजारांवर विहिरी; पोलिटिकल सुपरिटेंडंट ग्रॅहॅम यांचा १९५४ मधील सांख्यिकी अहवाल

British-Era Water Managment : करवीर संस्थानात तब्बल ११,९०८ विहिरी आणि १९७ तलाव अस्तित्वात होते. पंचगंगा नदी, रंकाळा तलाव यांसारख्या जलस्रोतांचा वापर शेती, बागायती आणि पिण्यासाठी होत होता. भूजल पातळी उत्तम असल्याचे त्या नोंदीतून स्पष्ट होते.
kolhapur water wells in British era

kolhapur water wells in British era

sakal

Updated on

कोल्हापूर : ब्रिटिश राजवटीत कोल्हापूरमध्ये पाण्याबाबतची स्थिती कशी होती? याचा नेमका आढावा तत्कालीन पोलिटिकल सुपरिटेंडंट असलेल्या मेजर डी. सी. ग्रॅहॅम यांनी घेतला होता. त्यांनी १९५४ मध्ये लिहिलेल्या सांख्यिकी अहवालात अनेक मुद्दे नोंदवून करवीर संस्थानातील जलाशयाच्या वापराचे महत्त्व स्पष्ट केले होते.

Loading content, please wait...

Related Stories

Mangalwedha Water Crisis Deepens As Shirnandgi Lake Dries Up And 11 Transformers Lose Power Affecting Farm Crops
Hippargi Almatti Dam Water Storage Under Scrutiny Growing Flood Threat for Kolhapur and Sangli Districts
Pokhari Water Conservation
Pune
Marathi News Esakal
www.esakal.com