Kolhapur Electicity Shock : निष्काळजीपणाचा फटका; विजेच्या धक्क्याने वर्षभरात ४१ कुटुंबे उद्ध्वस्त! महावितरण, नागरिक-शेतकऱ्यांचे दुर्लक्ष बेतले जीवावर

Mahavitaran Deaths : कोल्हापूर जिल्ह्यात विजेच्या धक्क्याने गेल्या वर्षभरात तब्बल ४१ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. निष्काळजीपणा, बेकायदेशीर वीज जोडण्या, खराब उपकरणे आणि सुरक्षिततेकडे दुर्लक्ष
damaged electric line

damaged electric line

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात विजेच्या धक्क्याने तब्बल ४१ नागरिक, शेतकरी व महावितरणचे कंत्राटी कामगार यांना जीव गमवावा लागला आहे. विजेची खराब उपकरणे, बेकायदेशी वीज जोडण्या, विद्युत उपकरणे हाताळताना घरात, शेतातील निष्काळजीपणा, महावितरणकडून विद्युत उपकरणांच्या नियमित तपासणींचा अभाव आदी कारणांमुळे हे अपघात झाल्याचे चित्र आहे. असे अपघात जीवावर बेतणारे असल्याने ग्राहक, शेतकरी व कर्मचाऱ्यांनी सुरक्षितता बाळगण्याची गरज आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com