Kolhapur flood situation latest
esakal
कोल्हापूर : धरणक्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला. दिवसभर सुरू असलेल्या कोसळधारेमुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. परिणामी यंदा प्रथमच राजारामसह सात बंधारे पाण्याखाली (Panchganga River water level) गेले. पंचगंगेची पाणी पातळी १७ फुटांवर गेल्याने राजाराम बंधारा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.