India vs Pakistan Final : भारताच्या विजयाची छत्रपती शिवाजी चौकात 'दिवाळी'; कोल्हापुरात 'जय श्रीराम'च्या घोषणांनी आसमंत दणाणला

India’s Thrilling Victory Over Pakistan in Asia Cup Final : या जल्लोषात काही जणांनी विराट कोहलीचे पोस्टर आणले. हे पोस्टर डोक्यावर घेऊन तरुणांनी नाच केला.
India vs Pakistan Asia Cup Final

India vs Pakistan Asia Cup Final

esakal

Updated on
Summary
  1. आशियाई कप अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर रोमांचक विजय मिळवला.

  2. रिंकू सिंगच्या चौकारामुळे भारताने सामना जिंकला.

  3. कोल्हापुरात छत्रपती शिवाजी चौकात तरुणाईने तिरंगा फडकवत जल्लोष केला.

कोल्हापूर : आशियाई कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर रोमहर्षक विजय (India vs Pakistan Asia Cup Final) मिळविला. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी चौक तरुणाईने (Kolhapur Youth) गजबजला. तिरंगा फडकवत तरुणाईने भारताच्या विजयाचा जल्लोष केला. ‘भारत माता की जय’, ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी आसमंत दणाणून गेला. रात्री उशिरापर्यंत हा जल्लोष सुरू होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com