Love Marriage Tragedy : चौदा वर्षांपूर्वी प्रेमविवाह, ४ वर्षांपूर्वी सुखी संसाराला संशयाचे ग्रहण; परिणिती, शिवम झाले पोरके, प्रेमाचा भयानक शेवट

Love marriage Kolhapur : चार वर्षांपासून संशयाच्या छायेत गेलेला सुखी संसार अखेर कोल्हापुरात भीषण घटनेत संपला. परिणिती आणि शिवम पोरके झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Kolhapur Love Marriage Tragedy

Kolhapur Love Marriage Tragedy

esakal

Updated on

Kolhapur Love Marriage Crime : चौदा वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला. गणेशने फेटे बांधणीचा व्यवसायही वाढवत नेला. परिणिती व शिवम अशी दोन मुले झाल्यानंतर एक सुखी कुटुंब म्हणून हुबाळे परिवार नांदू लागला. पण, संशयाचे ग्रहण लागल्याने या संसाराची अक्षरशः राखरांगोळी होण्यास वेळ लागला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com