Kolhapur - Ratnagiri : कोल्हापूर–रत्नागिरी घाटमार्गांना मिळणार वेग; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्पष्ट आदेश
कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या तीन महत्त्वाच्या घाटमार्गांच्या कामांना गती देण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. या निर्णयामुळे कोकण–पश्चिम महाराष्ट्र संपर्क, पर्यटन आणि व्यापाराला चालना मिळणार आहे.
कोल्हापूर : ‘कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्या कामांना गती द्यावी’, असे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यंत्रणेला दिले.