Kolhapur Prevent Floods : नुकसान भरपाईवर कोट्यवधी खर्च, गाळ काढण्याची परवानगी का नाही? नागरिकांचा सवाल

Immediate River Desilting : गेल्या दहा वर्षांपासून नदीतील गाळ न काढल्यामुळे सरासरी पाऊस पडला तरी कोल्हापूर जिल्ह्यात महापुराची स्थिती निर्माण होत आहे. नदीतील गाळ काढून कायमस्वरूपी उपाय करता येऊ शकतो, अशी पूरग्रस्तांची भूमिका आहे.
Immediate River Desilting

Immediate River Desilting

sakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ गेल्या दहा वर्षांपासून काढलेला नाही. त्यामुळे सरासरी पाऊस झाला तरी महापूर येतो. या महापुरामुळे घरे, दुकाने आणि शेतीचे मोठे नुकसान होते. शासनाला कोट्यवधीची नुकसानभरपाई द्यावी लागते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com