Krishna River Water Crisis : महापुराचा तालुका आता पाण्याविना होरपळला! कृष्णा नदीने ऐन पावसाळ्यात गाठला तळ, शेतकरी चिंतेत

Krishna River Water Level Drops During Monsoon : पावसाळ्यात कृष्णा नदीची पाणीपातळी घटल्याने शिरोळ तालुक्यात शेतीसाठी पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. ऊस, भाजीपाला पिके संकटात असून शेतकऱ्यांना परतीच्या पावसाची प्रतीक्षा आहे.
Shirol Farmers Water Shortage

Shirol Farmers Water Shortage

esakal

Updated on

जयसिंगपूर : कृष्णा नदीने ऐन पावसाळ्यातच तळ गाठल्याने भविष्यातील पाणीटंचाईचे संकेत जाणवू लागले (Shirol Farmers Water Shortage) आहेत. पावसाळ्यात धडकी भरवणारी हीच कृष्णा नदी सध्या केवळ चार-पाच फुटांनी वाहत आहे. चार नद्यांचा शिरोळ तालुका पाण्याविना होरपळत असून पिके अंतिम घटका मोजत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com