Shirol Farmers Water Shortage
esakal
जयसिंगपूर : कृष्णा नदीने ऐन पावसाळ्यातच तळ गाठल्याने भविष्यातील पाणीटंचाईचे संकेत जाणवू लागले (Shirol Farmers Water Shortage) आहेत. पावसाळ्यात धडकी भरवणारी हीच कृष्णा नदी सध्या केवळ चार-पाच फुटांनी वाहत आहे. चार नद्यांचा शिरोळ तालुका पाण्याविना होरपळत असून पिके अंतिम घटका मोजत आहेत.